Thursday, January 28, 2010

दैव ...

विरहाच्या पावसात भिजल्यावर,
आता पावसाची कसली भीती,
तुझ्या आठवणीचे प्याले मी एव्हढ्यांदा प्यायलो,
कि आता पाण्याचीही तहान विसरलो असते कशी..... 

रात्री तुझ्या सोबत जागवल्या,
सोबत तुज्या अंधाराची कसली भीती,
स्वप्नात आता तुला कित्येकदा आपले केले,
तूच सांग मग तू परकी कशी ?

तू भले नाकारशील,
पण तू माझीच आहे,
दैव मानले तुला मी,
आता मला त्या देवाची तरी गरज लागेल कशी ?

No comments:

Post a Comment